वन जमिनीवर तयार केलेल्या शेतीत शेतकर्यांना पेरणीची परवानगी द्या.प्रहार कार्यकर्त्या प्रांजली धोरण यांची निवेदनाद्वारे मागणी
बुलडाणा:-आदिवासी व इतर गरीब असलेल्या लोकांनी आपल्या कुटुंबाच्या उपजीविका साठी वर्षानुवर्षे वनजमिनिवर अतिक्रमण करुन शेती करित आहेत. परंतु वनविभागाचे कर्मचारी ह्या लोकाना यंदा कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीत देखील पेरणीस मनाई करुन शेतीउपयोगी औजारे जप्त करणे, ट्रॅक्टरने काम करण्यास मनाई करणे, आदी कारवाया करून या गरीब लोकांना नाहक त्रास देत आहे.सदर बाब प्रहारच्या कार्यकर्त्या प्रांजलीताई धोरण […]
Continue Reading