लाल बावटा (सिटू) संघटनेने कृषीपंपाच्या विज बिल माफीबाबत उप अभियंता महावितरण कागल यांना विविध मागण्यांचे निवेदन.
कोल्हापूर◆गोरख कांबळे. महाराष्ट्र शासनाने कृषी पंपाचे लाईट बिल ५० % माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार महाविरण कपंणीने व महाराष्ट्र शासनाने कृषी पंपाचे एकुण बिलाच्या ५० % विज बिल भरणा करण्याचे आवाहन केले आहे परंतु हे ५० टक्के विज बिल भरताना सुद्धा शेतकऱ्यांच्या समोर अनेक प्रश्न उपस्थित होतात त्याचा खुलासा करणे याबाबत लाल बावटा […]
Continue Reading