मुंबई शिखर धवनचं करिअर संपलं?; वनडे टीममधून आउट, 5 सामन्यात केल्या फक्त 49 धावा 5 months ago Maharashtra Maza News Desk श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. All Photo Credit Instagram खराब फॉर्ममुळे डावखुरा फलंदाज शिखर धवनला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. धवनला डच्चू मिळाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण गेल्या काही मालिकांमध्ये तो टीम इंडियाचा कर्णधारही होता. त्याच्यासाठी हे स्पष्ट संकेत आहेत की तो चांगला खेळला तरच संघात राहील आणि पुढील वर्षी (2023) होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवू शकेल. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून धवनला डच्चू मिळणे त्याच्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्यासारखे आहे. धवन येथून चांगला खेळ करुन परत येऊ शकला नाही, तर त्याच्यासाठी करिअर संपवल्यासारखे होईल. शेवटचा बांगलादेश दौरा धवनसाठी चांगला गेला नाही. त्याने मागच्या पाच सामन्यात फक्त 49 धावा केल्या होत्या. Maharashtra Maza News Desk See author's posts Continue Reading Previous Yogesh Bhoir : ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक, प्रकरण काय?Next 40 चोरांचे 25 घोटाळे आमच्याकडे; लवकरच बाहेर काढणार, संजय राऊतांचा गौप्यस्फोट More Stories मुंबई तेजस एक्स्प्रेसपेक्षा सुपरफास्ट वंदे भारत, किती वेळ वाचणार पाहा 3 weeks ago Maharashtra Maza News Desk मुंबई अक्षर असं की मोत्यासारखं, पण आयुष्य झालं खडतर, एका जादूगाराची संघर्ष कहाणी 3 weeks ago Maharashtra Maza News Desk मुंबई …अन् शिंदे सरकार पुन्हा वाचलं; राहुल नार्वेकर तातडीनं मुंबईत दाखल 3 weeks ago Maharashtra Maza News Desk Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.